रत्नागिरी : विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये सामान्य नागरिकांचा समस्या, शासनाकडून असलेल्या अपेक्षा याबाबत माहिती घेऊन त्यानुसार रोडमॅप तयार करण्यासाठी सामान्य नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. विकसित महाराष्ट्र २०४७ नागरिक सर्वेक्षण १८ जून पासून सुरु करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवंदर सिंह यांनी केले आहे.
विकसित महाराष्ट्र २०४७ : महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट, विकसित महाराष्ट्राची रुपरेषा ठरविण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा. विकसित महाराष्ट्र सहभागी होण्यासाठी https://wa.link/093s9m या लिंकवर क्लिक करा अथवा स्कॅन करा.